(E Book 69) भाग ८ बाजीरावांची वणवण कशी संपली

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

गोपाळाची अष्टीला धाडसी सेनानी बापू गोखले यांनी आपले बलिदान दिल्यावर, बाजीरावांनी नर्मदा पार करून उत्तरेतील शिंदे होळकर, पवार यांच्याकडे धाव घ्यायचा बेत केला . असिरगडाजवळून ते नर्मदापार करायला जात असताना इंग्रजांच्या सैन्याने त्यांना सर्वबाजूंनी घेरले. धुळकोट भागात शरणागती पत्करून ८ लाख तनखा घेऊन त्यांना बिठूरला राहायला जावे लागले. त्यांचे दत्तक पुत्र नानासाहेबांनी १८५७ च्या रणसंग्रामात त्यात तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या सह नेतृत्व केले होते

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 69) भाग ८ बाजीरावांची वणवण कशी संपली”

Your email address will not be published. Required fields are marked *